यशवंतराव गडाख, सहकाराचा महाकुंभ

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज…

Read More

सोनई मधील दलित वस्ती मध्ये मच्छरांचे थैमान आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोनई दिनांक 16 नुकतीच जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती साजरी केली परंतु दलितांच्या दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा अभावी अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहे यामध्ये सांडपाण्यामुळे प्रचंड प्रमाणात मच्छरांचे थैमान निर्माण झाले असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते यामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या सुसंवाद नसल्यामुळे दोघांच्या वादात नागरिकांचे…

Read More

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, एप्रिलचा हप्ता कधी येणार? ‘ही’ तारीख आली समोर

महायुती सरकारच्या विजयात लाडक्या बहीणींचा मोठा वाटा होता. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये देण्याची योजना तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारनं मागील अर्थसंकल्पात सुरु केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या योजनेचा निधी 1500 वरुन 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. नव्या सरकारचा कारभार…

Read More

आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना शासनाकडून मिळतात 6,000 रुपये; पटापट भरा ‘असा’ अर्ज

या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ताही लवकरच जारी केला जाईल. तुम्हीही शेतकरी असाल…

Read More

नगर जिल्ह्यात गारपीटीचा तडाखा, ‘या’ गावांत शेतीचे झाले अतोनात नुकसान

हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात गेली तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी…

Read More