नगरच्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘या’ तीन दिवसांत वादळी पाऊस; शेतीची कामे आवरुन घ्या, अन्यथा…

सध्या नगर जिल्ह्यात शेतीची कामे जोरात सुरु आहेत. अनेक ठिकाणी तर अजून शेतात गहू सोंगणीला सुरुवातही झालेली नाही. गव्हाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने गहू काढणीला मजूर किंवा यंत्रणा मिळत नाही. त्यातच आता शेतकऱ्यांना धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या…

Read More

नगरकरांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यात आल्या नव्या ४५ एसटी गाड्या, कोणत्या आगाराला किती? वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेस गाड्यांचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्व आगाराला या बसगाड्या देण्यात आल्या आहेत. कुठे झाले लोकार्पण? नगर शहरातील तारकपूर आगारात या सर्व गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले….

Read More

शिर्डीत होणार आणखी एक विमातळ; नगरकरांना नेमका काय फायदा होणार? वाचा

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (30 मार्च) ‘हैद्राबाद शिर्डी हैद्राबाद नाईट लँडिंग’ विमानसेवेला अधिकृत सुरुवात झाली. हैद्राबादहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे जलतुषार देऊन स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या विमानसेवेने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमानंतर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात शिर्डीलाच नवीन विमातळ होईल, असा विश्वास व्यक्त केला….

Read More

महाराष्ट्र हादरला ! प्रेयसीशी झालं भांडण, १८ वर्षांच्या कोवळ्या पोराने उचललं टोकाचं पाऊल

अगदी कोवळ्या वयात प्रेमात पडणं व त्यानंतर नको ते पाऊल उचलण्याच्या घटना सध्या महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील अमृतनगरमध्ये आज ऐन पाडव्याच्या दिवशी अशीच एक घटना उघडकीस आली. आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर कडाक्याचे भांडण झालेल्या १८ वर्षीत विद्यार्थ्याने गळफास घेऊन स्वतःला संपवले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मात्र एवढे…

Read More

रोहित पवारांनी करुन दाखवलं! कर्जतमध्ये रंगल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा; वेताळ शेळकेने जिंकली चांदीची गदा

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या वेताळ शेळकेने नाव कोरले. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. शरद पवारांच्या हस्ते वेताळ शेळके याला चांदीची गदा भेट देण्यात…

Read More

चॅटजीपीटी घिब्ली इमेज AI

पंतप्रधान मोदींनी स्टुडिओ घिबली ट्रेंडमध्ये भाग घेतला, ट्रम्प, मॅक्रॉनसोबतचे फोटो पोस्ट केले. एआय-जनरेटेड कला इंटरनेटवर कब्जा करत आहे, सोशल मीडिया फीड्स आश्चर्यकारक आणि स्वप्नवत प्रतिमांनी भरलेले आहेत. घिब्ली इमेज AI चॅटजीपीटी घिब्ली इमेज जनरेशन ही एआय चॅटबॉटच्या नवीनतम अपडेट टूल्सचा एक भाग आहे जी हयाओ मियाझाकी यांनी स्थापन केलेल्या जपानी अॅनिमेशन पॉवरहाऊस स्टुडिओ घिब्लीच्या विशिष्ट…

Read More

चैत्र नवरात्री सुरु; वाचा, या काळात काय करावे आणि काय करु नये ?

नवरात्रीच्या उपवासाचेही महत्त्व ? गर्भवती महिलांनी उपवास करू नयेगर्भवती महिलांनी 9 दिवस उपवास टाळावा. खरंतर, नवरात्रीच्या उपवासात धान्य खाण्यास मनाई आहे. तर गर्भवती महिलेला तिच्या गर्भधारणेदरम्यान संपूर्ण पोषणाची आवश्यकता असते. गर्भाच्या योग्य वाढीसाठी, सर्व पोषक तत्वांसह, अतिरिक्त कॅलरीज देखील आवश्यक असतात आणि धान्य खाल्ल्याशिवाय या अतिरिक्त कॅलरीज शक्य नाहीत. म्हणून, गर्भधारणेदरम्यान नवरात्रीचे 9 दिवस उपवास…

Read More

घरी बसून ३००० रुपये कमावयेत का? कसे कमवायचे? वाचा, सरकारच्या नव्या योजनेची ही माहिती

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने एक खास योजना आणली आहे. श्रमयोगी योजनेअंतर्गत मोदी सरकार या लोकांना आर्थिक मदत करते. संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याला पेन्शन मिळते. शिवाय त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनही दिली जाते. मात्र असंघटीत कामगारांना अशी सुविधा मिळत नाही. त्यामुळेच सरकारने ई-श्रम योजना अमलात आणली आहे. योजनेचा कुणाला होणार लाभ? असे…

Read More

शिर्डी-शनिशिंगणापूरला भाविकांची गर्दी, पाडव्याच्या सणाला अभूतपूर्व उत्साह

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शिर्डी, मढी, मायंबासह शनिशिंगणापूर परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र…

Read More

सर्वांसाठी आनंदाची बातमी! घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी झाले; युनिटमध्ये किती फरक, वाचा

राज्यातील घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजूरी दिली. व्यवसायिक स्मार्ट मीटर ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १०…

Read More