शनि चौथऱ्याचे शुद्धीकरण, परधर्मिय लोकांकडून सुशोभिकरण केल्याने हिंदूत्ववादी संघटनांची नाराजी .

सोनई , ता . 22 : शनिशिंगणापूर येथील शनीचौथारा सुशोभीकरणाचे काम सुरू आहे . या कामावर [बुधवारी ता. 21] गैर हिंदू कारागीर दिसल्यानंतर आज सायंकाळी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू युवकांनी चौथरा व परिसराचे शुद्धीकरण केले , तसेच विश्वस्त मंडळाचा जाहीर निषेध केला . शनिशिंगणापूर येथे काल बुधवारी शनि चौथर्‍यावर गैरहिंदू…

Read More

देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा भव्य उदघाटन

किशोर दरंदले प्रतिनिधी शेवगांव येथील खंडोबानगर येथील भव्य असे देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्तीचे आयोजन व जिम व कुस्ती भव्य उदघाटन दि.२८,२९मे /२०२५ रोजी श्रीकृष्णनगर, आखेगांव रोड, शेवगांव येथे ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री,ह.भ.प.राम महाराज झिंजुकें, प्रशांत (नाना) भालेराव यांचे हस्ते उदघाटन होणार यासाठी भारतीय सरचिटणीस प्रदेश अरुणभाऊ मुंढे यांनी पञकार परीषद बोलून ही माहिती देण्यात आली.याकरीता…

Read More

यशवंतराव गडाख, सहकाराचा महाकुंभ

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज…

Read More

सोनई मधील दलित वस्ती मध्ये मच्छरांचे थैमान आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोनई दिनांक 16 नुकतीच जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती साजरी केली परंतु दलितांच्या दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा अभावी अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहे यामध्ये सांडपाण्यामुळे प्रचंड प्रमाणात मच्छरांचे थैमान निर्माण झाले असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते यामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या सुसंवाद नसल्यामुळे दोघांच्या वादात नागरिकांचे…

Read More

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, एप्रिलचा हप्ता कधी येणार? ‘ही’ तारीख आली समोर

महायुती सरकारच्या विजयात लाडक्या बहीणींचा मोठा वाटा होता. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये देण्याची योजना तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारनं मागील अर्थसंकल्पात सुरु केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या योजनेचा निधी 1500 वरुन 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. नव्या सरकारचा कारभार…

Read More

आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना शासनाकडून मिळतात 6,000 रुपये; पटापट भरा ‘असा’ अर्ज

या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ताही लवकरच जारी केला जाईल. तुम्हीही शेतकरी असाल…

Read More

शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार; शनिआमावस्येची मूदत संपली, धाकधूक वाढली

जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबात पाच नोटीस राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत…

Read More

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी आ. लंघे आक्रमक; विधानसभेत मांडला नेवाशाचा ‘हा’ महत्त्वाचा प्रश्न

नेवासा तालुक्यातील जायकवाडी धरण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत मांडला. नेवासा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना गेल्या ५० वर्षांपासून फक्त झुलवत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारने या प्रकल्पग्रस्तांना किमान मुलभूत सुविधा तरी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. लंघे यांनी मांडली वास्तवता विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासांत आ. लंघे यांनी नेवासा तालुक्यातील महत्त्वाचा प्रश्न सरकारच्या लक्षात आणून दिला….

Read More

‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसाठी सवाद्य मिरवणूक; मूळगावी भव्य सत्कार

छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा त्यांच्या मूळगावी सत्कार करण्यात आला आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका…

Read More

उद्धव ठाकरेंचा आरोप; “वक्फच्या जमिनींवर डोळा ठेवूनच विधेयक आणलं, आमचा विरोध…”

देशावर अमेरिकेकडून कर लादला जाणार आहे याचा विसर पडावा म्हणून ईदच्या पार्ट्या झोडून वक्फचं विधेयक आणलं गेलं असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. Uddhav Thackeray आज ३ एप्रिल आहे आणि काल २ एप्रिल होती. अशी सुरुवात अशासाठी केली की आठवण होऊ नये म्हणून काल वक्फची चर्चा घडवली. अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की कर कमी करावे नाहीतर…

Read More