आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना शासनाकडून मिळतात 6,000 रुपये; पटापट भरा ‘असा’ अर्ज

या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ताही लवकरच जारी केला जाईल. तुम्हीही शेतकरी असाल…

Read More

शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार; शनिआमावस्येची मूदत संपली, धाकधूक वाढली

जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबात पाच नोटीस राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत…

Read More

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी आ. लंघे आक्रमक; विधानसभेत मांडला नेवाशाचा ‘हा’ महत्त्वाचा प्रश्न

नेवासा तालुक्यातील जायकवाडी धरण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत मांडला. नेवासा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना गेल्या ५० वर्षांपासून फक्त झुलवत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारने या प्रकल्पग्रस्तांना किमान मुलभूत सुविधा तरी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. लंघे यांनी मांडली वास्तवता विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासांत आ. लंघे यांनी नेवासा तालुक्यातील महत्त्वाचा प्रश्न सरकारच्या लक्षात आणून दिला….

Read More

‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसाठी सवाद्य मिरवणूक; मूळगावी भव्य सत्कार

छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा त्यांच्या मूळगावी सत्कार करण्यात आला आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका…

Read More

उद्धव ठाकरेंचा आरोप; “वक्फच्या जमिनींवर डोळा ठेवूनच विधेयक आणलं, आमचा विरोध…”

देशावर अमेरिकेकडून कर लादला जाणार आहे याचा विसर पडावा म्हणून ईदच्या पार्ट्या झोडून वक्फचं विधेयक आणलं गेलं असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. Uddhav Thackeray आज ३ एप्रिल आहे आणि काल २ एप्रिल होती. अशी सुरुवात अशासाठी केली की आठवण होऊ नये म्हणून काल वक्फची चर्चा घडवली. अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की कर कमी करावे नाहीतर…

Read More

नगर जिल्ह्यात गारपीटीचा तडाखा, ‘या’ गावांत शेतीचे झाले अतोनात नुकसान

हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात गेली तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी…

Read More

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर दोन अपघातात तिघांचा मृत्यू; मृतात पती-पत्नीसह डॉक्टरचा समावेश

श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यात पती-पत्नीसह एका डॉक्टरचा समावेश आहे. नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर अपघात वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पती-पत्नी ठार काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील कुटे हॉस्पीटल समोर दुधाचा टँकर (क्र. एमएच 17 बीझेड 1221) वरील चालकाने अ‍ॅक्टीव्हाला (क्र. एमएच 17 सीजे 8524)…

Read More

आनंदाची बातमी! शाळा व्यवस्थापन समितीवर गणवेश वितरणाची जबाबदारी, नेमका बदल काय? वाचा

जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात आता पुन्हा बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी त्यावेळचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शासनाकडून कापड खरेदी करून सर्व शाळांना त्याचे वितरण करण्याचा आदेश दिला होता. आता पुन्हा या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025-26 पासून मोफत गणवेश योजनेची…

Read More

राहुरी बंदचा निर्णय मागे; महापुरुषांच्या बदनामी प्रकरणात राहुरीकरांची संयमाची भूमिका

राहुरी शहरातील बुवासिंदबाबा तालमीत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकाराचा समाजाच्या सर्व स्थरातून निषेध करण्यात आला. पोलिसांचा तपास सुरु असला तरी, घटनेला तीन-चार दिवस उलटूनही या प्रकरणात अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नव्हती. त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १ एप्रिलपासून राहुरी बंदची हाक दिली होती. परंतु ३१ मार्चला…

Read More

मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर विजय, प्रदार्पणातच चमकलेला आश्विनी कुमार नेमका कोण

मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज अश्वनी कुमारने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल पदार्पणात चार विकेट घेतल्या. प्रदार्पणातच अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. “आधी थोडा दबाव होता. त्या दबावाने मी दुपारी जेवलोही नाही, असं त्याने डावाच्या मध्यावर मुलाखत देताना सांगितलं. काय म्हणाला आश्विनी कुमार मेगा लिलावात ३० लाख रुपयांना खरेदी झालेल्या अश्वनीने सांगितले…

Read More