आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी; स्वतः राधाकृष्ण विखेंनी सांगितला सरकारचा प्लॅन

महायुती सरकारच्या सर्व योजना सुरुच राहतील. विरोधक टिका करतात तशाच कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या योजनाही सुरुच राहतील, उलट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारचा विचार सुरु असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शेतकरी कर्जमाफीचा विषय हा महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोणी बुद्रुक येथील मारुती मंदीरात गुढीपाडव्याच्या…

Read More