पाडव्याला सोने महागले..! नगर जिल्ह्यात उच्चांकी दर; वाचा किती रुपये मोजावे लागणार?

सोने आणि महिलावर्ग हे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. सोन्याची गोष्ट सुरु तर महिलांना रहावत नाही. मात्र गेल्या वर्षभरापासून वाढलेले सोन्याचे दर, पाहता सोने महिलांच्या हाताबाहेर चाललेले दिसू लागले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली….

Read More

शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार; शनिआमावस्येची मूदत संपली, धाकधूक वाढली

जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबात पाच नोटीस राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत…

Read More

पाडव्याला सोने महागले..! नगर जिल्ह्यात उच्चांकी दर; वाचा किती रुपये मोजावे लागणार ?

पाडव्याला इतर खरेदी पाडव्याला सोने ९२ हजारांच्यावर गेले. त्यानंतर पाडव्याला नगरकरांनी इतर वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. त्यामुळे या दिवशी काही ना काही खरेदी केली जाते. मात्र यावेळी नगरकरांनी सोन्याऐवजी मोबाईल, टीव्ही, दुचाकी, चारचाकी किंवा अन्य मौलव्याने…

Read More

राज ठाकरेंचा गुढी पाडवा मेळावा; काय काय म्हणाले, वाचा त्यांच्याच स्टाईलमध्ये…

नदी प्रदुषणाला घातला हात राज ठाकरे यांनी आज नदी प्रदुषणाच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे. गंगा स्वच्छ करण्याची घोषणा स्व. राजीव गांधी यांच्यापासून आपण ऐकतोय. पण ती स्वच्छ झाली नाही.आपण नद्यांना माता म्हणतो, देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था…

Read More

नगरच्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘या’ तीन दिवसांत वादळी पाऊस; शेतीची कामे आवरुन घ्या, अन्यथा…

सध्या नगर जिल्ह्यात शेतीची कामे जोरात सुरु आहेत. अनेक ठिकाणी तर अजून शेतात गहू सोंगणीला सुरुवातही झालेली नाही. गव्हाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने गहू काढणीला मजूर किंवा यंत्रणा मिळत नाही. त्यातच आता शेतकऱ्यांना धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या…

Read More

नगरकरांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यात आल्या नव्या ४५ एसटी गाड्या, कोणत्या आगाराला किती? वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेस गाड्यांचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्व आगाराला या बसगाड्या देण्यात आल्या आहेत. कुठे झाले लोकार्पण? नगर शहरातील तारकपूर आगारात या सर्व गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले….

Read More

शिर्डीत होणार आणखी एक विमातळ; नगरकरांना नेमका काय फायदा होणार? वाचा

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (30 मार्च) ‘हैद्राबाद शिर्डी हैद्राबाद नाईट लँडिंग’ विमानसेवेला अधिकृत सुरुवात झाली. हैद्राबादहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे जलतुषार देऊन स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या विमानसेवेने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमानंतर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात शिर्डीलाच नवीन विमातळ होईल, असा विश्वास व्यक्त केला….

Read More

चैत्र नवरात्री सुरु; वाचा, या काळात काय करावे आणि काय करु नये ?

नवरात्रीच्या उपवासाचेही महत्त्व ? गर्भवती महिलांनी उपवास करू नयेगर्भवती महिलांनी 9 दिवस उपवास टाळावा. खरंतर, नवरात्रीच्या उपवासात धान्य खाण्यास मनाई आहे. तर गर्भवती महिलेला तिच्या गर्भधारणेदरम्यान संपूर्ण पोषणाची आवश्यकता असते. गर्भाच्या योग्य वाढीसाठी, सर्व पोषक तत्वांसह, अतिरिक्त कॅलरीज देखील आवश्यक असतात आणि धान्य खाल्ल्याशिवाय या अतिरिक्त कॅलरीज शक्य नाहीत. म्हणून, गर्भधारणेदरम्यान नवरात्रीचे 9 दिवस उपवास…

Read More

शिर्डी-शनिशिंगणापूरला भाविकांची गर्दी, पाडव्याच्या सणाला अभूतपूर्व उत्साह

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शिर्डी, मढी, मायंबासह शनिशिंगणापूर परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र…

Read More

सर्वांसाठी आनंदाची बातमी! घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी झाले; युनिटमध्ये किती फरक, वाचा

राज्यातील घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजूरी दिली. व्यवसायिक स्मार्ट मीटर ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १०…

Read More