बालपणीच्या वर्ग मित्रांची ,,,अतिवृष्टीच्या संकट समयी आपुलकीला मैत्रीपूर्ण जिव्हाळयाची भेट ,,,

आपुलकी वस्तीगृहात अतिवृष्टीमुळे पाणी घुसून सर्व किराणामाल धान्य इतर वस्तूचेही नुकसान झाले हे श्री सागर खोसे यांना समजताचइतर वर्गमित्र लक्ष्मण पवार, महेश भालसिंग, उमेश जोशी , संतोष बर्फे, बाळासाहेब ढाकणे, चेतन बडगुजर, रुपेश कुसळकर ,मोरे ज्ञानेश्वर ,राजू शिंदे ,विष्णू शिरसाट, गणेश कंक,संदीप भुसारी, उमेश मोकाटे ,विकास बानकर ,काकासाहेब बारगळ,संतोष राऊत ,सतीश गाडे , सुहास भुसाळ, निलेश कोल्हे
निशांत पांडे , सुहासिनी नवगिरे, जयश्री कुसळकर ,वर्ग शिक्षिका सौ मंदाकिनी गोपीनाथ हुळहळे(सोनवने)
यांनी

9000रुपये किमतीचा गरजेच्या वस्तू दिल्या. मदतीपेक्षा अडचणीच्या काळात सर्वच मित्र, मैत्रिणीं , गुरुवर्य शिक्षक , यांनी आवर्जून संकट काळी मदत केली.त्याबद्दल सर्वांचे आभार.. आपुलकीचे संचालक,अध्यक्ष ,श्री राजेंद्र सर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *