kishor darandale

что такое пункты в трейдинге: Что такое пункт point и пипс pip в трейдинге? Расчет и торговая стратегия

Глоссарий рынка Forex: ключевая терминология для трейдеров и инвесторов Торговля на Форекс – это не только анализ графиков и расчеты‚ но и психология. Эмоции‚ такие как страх и жадность‚ могут привести к импульсивным https://forexby.com/ и нерациональным решениям‚ которые могут обернуться убытками. Понимание пипса и его влияния на ваш торговый счет может помочь вам оставаться спокойным…

Read More

चैत्र नवरात्री सुरु; वाचा, या काळात काय करावे आणि काय करु नये?

चैत्र नवरात्रीचा पवित्र सण उद्या गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु होईल. या वर्षी हा शुभ उत्सव 30 मार्च ते 7 एप्रिल पर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे. या काळात, भक्त देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. उपवास करतात. घरात सर्वत्र आनंददायी वातावरण असते. नवरात्रीच्या उपवासाचेही…

Read More

राज ठाकरेंचा गुढी पाडवा मेळावा; वाचा त्यांच्याच स्टाईलमध्ये .

नदी प्रदुषणाला घातला हात राज ठाकरे यांनी आज नदी प्रदुषणाच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे. गंगा स्वच्छ करण्याची घोषणा स्व. राजीव गांधी यांच्यापासून आपण ऐकतोय. पण ती स्वच्छ झाली नाही.आपण नद्यांना माता म्हणतो, देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था…

Read More

आनंदाची बातमी! शाळा व्यवस्थापन समितीवर गणवेश वितरणाची जबाबदारी, नेमका बदल काय? वाचा

जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात आता पुन्हा बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी त्यावेळचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शासनाकडून कापड खरेदी करून सर्व शाळांना त्याचे वितरण करण्याचा आदेश दिला होता. आता पुन्हा या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025-26 पासून मोफत गणवेश योजनेची…

Read More

आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी; स्वतः राधाकृष्ण विखेंनी सांगितला सरकारचा प्लॅन

महायुती सरकारच्या सर्व योजना सुरुच राहतील. विरोधक टिका करतात तशाच कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या योजनाही सुरुच राहतील, उलट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारचा विचार सुरु असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शेतकरी कर्जमाफीचा विषय हा महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोणी बुद्रुक येथील मारुती मंदीरात गुढीपाडव्याच्या…

Read More

पाडव्याला सोने महागले..! नगर जिल्ह्यात उच्चांकी दर; वाचा किती रुपये मोजावे लागणार ?

पाडव्याला इतर खरेदी पाडव्याला सोने ९२ हजारांच्यावर गेले. त्यानंतर पाडव्याला नगरकरांनी इतर वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. त्यामुळे या दिवशी काही ना काही खरेदी केली जाते. मात्र यावेळी नगरकरांनी सोन्याऐवजी मोबाईल, टीव्ही, दुचाकी, चारचाकी किंवा अन्य मौलव्याने…

Read More

राज ठाकरेंचा गुढी पाडवा मेळावा; काय काय म्हणाले, वाचा त्यांच्याच स्टाईलमध्ये…

नदी प्रदुषणाला घातला हात राज ठाकरे यांनी आज नदी प्रदुषणाच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे. गंगा स्वच्छ करण्याची घोषणा स्व. राजीव गांधी यांच्यापासून आपण ऐकतोय. पण ती स्वच्छ झाली नाही.आपण नद्यांना माता म्हणतो, देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था…

Read More

चैत्र नवरात्री सुरु; वाचा, या काळात काय करावे आणि काय करु नये ?

नवरात्रीच्या उपवासाचेही महत्त्व ? गर्भवती महिलांनी उपवास करू नयेगर्भवती महिलांनी 9 दिवस उपवास टाळावा. खरंतर, नवरात्रीच्या उपवासात धान्य खाण्यास मनाई आहे. तर गर्भवती महिलेला तिच्या गर्भधारणेदरम्यान संपूर्ण पोषणाची आवश्यकता असते. गर्भाच्या योग्य वाढीसाठी, सर्व पोषक तत्वांसह, अतिरिक्त कॅलरीज देखील आवश्यक असतात आणि धान्य खाल्ल्याशिवाय या अतिरिक्त कॅलरीज शक्य नाहीत. म्हणून, गर्भधारणेदरम्यान नवरात्रीचे 9 दिवस उपवास…

Read More

मित्र, मैत्रीण किंवा स्नेहीजनांना ‘अशा’ द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, तेही आनंदाने भरुन जातील

गुढीपाडवा म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा सण आहे. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दुसरी बाब म्हणजे गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नवीन वर्षाची देखील सुरुवात होते. प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन सीतामातेसह त्यांच्या नगरीत परतले तो दिवस देखील चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, यासाठी हा दिवस वर्षाचा पहिला…

Read More